खा. रामदास तडस यांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासोबतच पॅसेंजर / लोकल रेल्वे पुनःश्च प्रारंभ करण्यासाठी विनंती केली. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. Hansraj Ahir जी उपस्थित होते..