End to End प्रवाश्यांसाठी जरी असली तरी नाशिक, जळगाव, अकोला आणि अमरावती या स्थानकांवर थांबा घेतला जाऊ शक्तक. गीतांजली एक्सप्रेस 65 चा average ने, या गाडीहुन जास्त थांबे घेऊन धावते. महाराष्ट्राबाहेर या गाडीचे जवळपास गीतांजली एव्हढेच थांबे आहेत. तर महाराष्ट्रात का नाही !? निदान नाशिक आणि अमरावती तर थांबा दिलाच पाहिजे. जरी थांबा दिला नाही तरी जळगाव outer ला गाडीचा वेग कमी करावा लागतो, अकोला आणि अमरावती outer ला गाडी हमखास थांबते(उ. सुरत पुरी एक्सप्रेस जी भुसावळ हुन थेट ofनागपूर थांबा घेते पण अकोला आणि बडनेरा outer ला थांबते). या गाडीचा महाराष्ट्रातल्या लोकांना पण फायदा झाला पाहिजे हा माझा आग्रह आहे.