पुणे-कर्जत पॅसेंजरची वेळ बदलल्याने, बारामती परिसरातील गोरगरीब जनतेवर घोर अन्याय झालेला आहे; ही अत्यंत दुर्दैवाची बाब या ठिकाणी निदर्शनास आली असून.....
सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार टाकणारा हा निर्णय रेल्वेने त्वरित मागे घेऊन बारामती परिसरातील जनतेला न्याय द्यावा.
या संदर्भातील सूचना बारामतीच्या साहेबांनी रेल्वे विभागास तातडीने करणे अत्यंत आवश्यक आहे.